२ ऑक्टोबरपासून ७-१२ उतारा थेट घरपोच देणार ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

राज्याच्या महसूल विभागाकडून ई-पीक पहाणी, संगणकीकृत ७-१२, ‘ऑनलाईन फेरफार’, जलदगतीने जमिनीची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त होत असतांनाही आशीर्वादासाठी यात्रा काढल्या जात आहेत !

लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे उपक्रम राबवले जात आहेत. देशात समाजकारणापेक्षा राजकारण १०० टक्के केले जात आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत भाजपला टोला लगावला.

अवैध फेरीवाल्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महिला साहाय्यक आयुक्तांवर आक्रमण !

अवैध फेरीवाल्यांना कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पोलीस, प्रशासन यांचा धाकच राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते !

कायदेशीर कारण समजल्यावरच ईडीच्या नोटिसला उत्तर देऊ ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस मिळाली आहे; मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. नोटिसमागील कायदेशीर कारण समजल्यावरच उत्तर देऊ, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे मांडली.

बनावट देयकांद्वारे ‘जी.एस्.टी.’ परतावा मिळवणार्‍या उद्योगसमुहाच्या गोदामांवर धाडी !

या धाडीमध्ये ३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ५ कोटी २० लाख रुपयांचे दागिने आणि १ कोटी ३४ लाख रुपयांची चांदी प्राप्तीकर विभागाने कह्यात घेतली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

वाझे यांची पोलीस कोठडी न्यायालयाने नाकारली !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी, तसेच मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

(म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी दादोजी कोंडदेव आणि रामदासस्वामी यांचा कुठलाही संबंध नाही !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस

केवळ ब्राह्मण आहेत; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्र्य होय…

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.