
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन भाजपने जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केले आहे. याविषयी २८ ऑगस्ट या दिवशी श्री. अजय सेंगर यांनी भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे पत्र दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी या पत्रात केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी टाकणे आवश्यक आहे. यासाठी कडक शिक्षा वा आर्थिक दंड करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !