संगणकावर काम करतांना पायांची स्थिती कशी असावी ?
‘बहुतेक लोकांना वाटते, ‘बसतांना केवळ पाठ सरळ ठेवल्यास सगळे ठीक होते; पण खरेतर आपले पाय आणि टाचा हा आपल्या बसण्याचा पाया आहे.
‘बहुतेक लोकांना वाटते, ‘बसतांना केवळ पाठ सरळ ठेवल्यास सगळे ठीक होते; पण खरेतर आपले पाय आणि टाचा हा आपल्या बसण्याचा पाया आहे.
पंचकर्मापूर्वी ‘स्नेहपान’ (स्नेहपान म्हणजे पूर्वकर्म म्हणून चढत्या क्रमाने मोठ्या प्रमाणात औषधी तूप पिणे) अशी पद्धत असते. ही केवळ एक प्रथा नसून त्यामागे एक ठोस ‘बायो-केमिकल इंजिनीयरिंग’ आहे.
‘An Amla a day keeps the doctor away !’ (प्रतिदिन एक आवळा खाल्ल्याने डॉक्टरांपासून दूर रहाण्यास साहाय्य होते.) यासह त्वचा सतेज रहाते.
‘आता आपण नितंबांच्या स्नायूंचे महत्त्व नेमके काय आहे ? आणि ते बलवान करण्यासाठी कोणते सोपे अन् उपयुक्त व्यायाम करता येतील ?’, हे समजून घेणार आहोत.
‘सध्या आपल्याला ‘अर्गोनॉमिक्स’च्या नावाखाली आसंद्यांचे बरेच प्रकार बघायला मिळतात. यांमध्ये ‘आसंद्यांच्या ‘सीट’चा आकार, त्याची खोली, मऊपणा, ‘अँगल’, हे सर्व निराळे असते.
अंघोळीच्या आधी केला जाणारा अभ्यंग हा त्वचा, हाडे, तसेच सांधे यांसाठी उपयोगी आहे. सततच्या चिंता, प्रवास, वैचारिक थकवा या सगळ्यांसाठी स्नेह, म्हणजेच तेल उत्तम काम करते.
निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ ! कोणत्या डाळी पचायला हलक्या असतात ?, एक वर्षाचे जुने धान्य वापरणे अधिक योग्य का ?, जेवणात मसाल्याचे पदार्थ का वापरले जातात ?…
विशेषतः आपल्या लहानग्यांना ‘जंक फूड’विषयी असणारा ओढा ज्या ‘एम्.एस्.जी.’मुळे असतो, तो ‘एम्.एस्.जी.’ स्वतः शत्रू आहे किंवा नाही, यांवर मतांतरे असली, तरी इतर घातक पदार्थ आपल्या शरिरात घालणारा ‘ट्रोजन हॉर्स’ (शरिरात घुसून हानी करणारा) नक्कीच आहे ! सावधान !!
‘आजकाल ‘टाचदुखी’, ही अनेकांना भेडसावणारी सामान्य समस्या आहे. यात चालतांना, उठतांना किंवा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर टाचेत तीव्र वेदना जाणवतात. सकाळी उठल्यावर पहिले पाऊल टाकतांना जणूकाही टाचेत…
पटकन चिडणे किंवा संताप उफाळून येणे, याला मथळ्यातील वाक्प्रचार सहज वापरला जातो. पित्त खवळून राग येणे किंवा राग आल्याने पित्त खवळणे, या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.