श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या वाढदिवसाच्‍या वेळी सौ. वर्धिनी गोरल यांना आलेल्‍या अनुभूती

‘भाद्रपद अमावास्‍या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करण्‍यात आला. त्‍या दिवशी सकाळपासूनच वातावरणात पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य आणि आनंद जाणवत होता अन् प्रकाश दिसत होता.

विज्ञानातून तात्कालिक सुख, तर अध्यात्मातून चिरंतन आनंदाची प्राप्ती !

‘विज्ञान मायेतील वस्तू कशा मिळवायच्या आणि त्यांच्यापासून तात्कालिक सुख कसे मिळवायचे ?, हे शिकवते, तर अध्यात्म सर्वस्वाचा त्याग करून चिरंतन आनंद कसा मिळवायचा ?, ते शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘साधकाने सांगितल्यावर वाईट वाटले’, ही प्रतिक्रिया झाली. त्या वेळी ‘बरेे झाले, त्यांनी मला सांगितले. मी ही चूक सुधारीन’, अशी प्रतिक्रिया असायला पाहिजे.

असा साधनेचा आदर्श तू मला दिला ।

सांगावा मज साधनेतील आदर्श । कसा जिंकावा मनाचा संघर्ष ।कसा असावा सदैव मनी हर्ष ॥
‘बघ, मामाकडे तुझ्या । देह त्याने प्रारब्धावरी सोडला । सतत भगवंताचा धावा केला ॥

इंग्रजीच्या तुलनेत संस्कृतचे श्रेष्ठत्व !

‘इंग्रजी भाषा चांगली शिकल्याने केवळ चांगली नोकरी मिळू शकते, तर संस्कृत भाषा शिकल्यामुळे अध्यात्मातील सर्वोच्च ज्ञान आणि देवही मिळू शकतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातनशी निगडित नियतकालिकांत आतापर्यंत केवळ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसंदर्भात लिखाण असणे

‘सनातन संस्था सोडून इतर बहुतेक आध्यात्मिक संस्थांच्या नियतकालिकांत त्यांच्या भक्तांना आलेल्या व्यावहारिक अनुभूती असतात, उदा. त्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या. याउलट सनातन संस्थेच्या नियतकालिकांत आणि ग्रंथांत ‘साधकांनी आध्यात्मिक प्रगती किती केली ?…..

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना यांतील अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्सेवेतच खरा आनंद असल्याचे शिकवणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात.

काशी येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

जगातील सर्वश्रेष्ठ पदवी !

‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्‍या गुरूंचा ‘खरा शिष्य’ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले