हिंदूंसाठी हे लज्जास्पद !
‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बाहेर कुठेही नृत्याचे प्रस्तुतीकरण करतांना होणार्या आनंदापेक्षा मला या संशोधन केंद्रात नृत्य करतांना कित्येक पटींनी दैवी आनंद मिळतो.
पाऊस पडत असल्यामुळे सर्व साधकांनी देवाला शरण जाऊन प्रार्थना केल्यामुळे रथोत्सवाला प्रत्यक्ष देवताच उपस्थित असल्याचे जाणवणे आणि रथोत्सव निर्विघ्नपणे पार पडणे….
‘राजकारणी जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’, अशी आश्वासने देऊन स्वार्थी बनवतात, तर साधक जनतेला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधक मला विचारतात, ‘‘सध्या परात्पर गुरु डॉक्टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी कोणते प्रश्न दिले आहेत ?’’ तेव्हा मी त्यांना काही प्रश्न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.
पुणे येथील संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनाही प्रांजलीमध्ये लहान वयापासून असलेली सेवेची तीव्र तळमळ जाणवली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि प्रांजलीचे आई-वडील यांनी लिहून दिलेली सूत्रे वाचल्यावर ‘हीच मुले पुढे ईश्वरी राज्य चालवतील’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले का म्हणतात ?’, ते लक्षात येते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांच्या आज्ञाचक्रातून तेजोमय कण निघत आहेत’, असे दिसणे…..
‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वर्ष १९९५ पासून माझ्या साधनेला आरंभ झाला. वर्ष १९९५ मध्ये माझे वडील (श्री. विश्वनाथ पवार (वय ६५ वर्षे)) इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी गेले होते.
एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.