भारत – बाह्य तसेच अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश !
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’ विशेषांकाचा दुसरा भाग १४.५.२०२३ या दिवशी काढायचे ठरणे
१०.२.२०२३ या दिवशी नामजप करतांना गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण येत होती. तेव्हा त्यांच्याशी झालेला काव्यरूपी संवाद पुढे दिला आहे.
‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !
‘जसा प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साजरा केला होता, तसा अल्पशा प्रमाणात का होईना, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव होणार आहे. त्यात मला सेवाही मिळणार आहे’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवत होता.
‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अनेक संघर्षाचे प्रसंग येऊनही साधनेत टिकवून ठेवले आणि काहीच अल्प पडू न देता अनुसंधानात ठेवले !
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ….