बांगलादेशातील असुरक्षित हिंदू अणि त्यांची मंदिरे !

दिनाजपूर (बांगलादेश) येथील प्राचीन कांतज्जू हिंदु मंदिरावर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले असून मंदिराच्या भूमीवर मशीद बांधण्यात येत आहे. या बांधकामास येथील मुसलमान खासदार महंमद झकारिया झका यांनी प्रारंभ केला.

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात २१ मार्च या दिवशी होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे.

सेन्सॉर बोर्डाचा सावरकरद्वेष जाणा !

‘सेन्सॉर बोर्डा’ने हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अनुमती पत्र दिल्याने मराठी भाषेतील चित्रपटासाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे २२ मार्चला मराठीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही.

अशा मनोवृत्तीच्या लोकांना देशाबाहेर हाकलले पाहिजे !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले.

अशांना फाशीची शिक्षा व्हायला हवी !

मिरज येथील साहिल गौस पटेल याला ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’, अशा आशयाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर ठेवल्यावरून अटक करण्यात आली आहे. यात एक माकड गोल टोपी घालून नमाजपठण करत असल्याचे दृष्य होते.

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

बेंगळुरू शहरात असलेल्या नगरथपेटे येथील हिंदूंच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले.

हे हिंदूंना अपेक्षित नाही !

महाराष्ट्र सरकारने २ वर्षांपूर्वी मद्यविक्री करणार्‍या दुकानांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा आदेश काढला असतांनाही त्यात पळवाटा असल्याने हा..

मुंबईत हिंदू असुरक्षित !

मुंबईतील मढ समुद्रकिनार्‍याच्या जवळील मढ-लोचर या हिंदूबहुल गावात स्थानिक कोळ्यांना होलिका दहन आणि त्या संबंधीच्या प्रथा-परंपरा पाळण्यास तेथील ख्रिस्त्यांनी विरोध केला.

पाकिस्तान आणि अमेरिका यांची नसती उठाठेव !

नागरिकत्व सुधारणा कायदा श्रद्धेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव निर्माण करतोे, अशी टीका पाकिस्तानने केली आहे. तसेच ‘या कायद्याची कार्यवाही कशी होईल ? यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अशांवर कारवाई का होत नाही ?

‘मी मंत्री असल्यामुळे सध्या शांतता राखली आहे. मी मंत्री नसतो, तर मी पंतप्रधान मोदी यांचे तुकडे केले असते’, असे विखारी विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील ग्रामीण उद्योग मंत्री टी.एम्. अंबरसन यांनी केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.