पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) येथे दीड सहस्र किलो गोमांस जप्त !
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.
कल्याण येथे गोतस्करी करणार्या धर्मांधांच्या कह्यातून २ गायींची सुटका !
गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षा विभागाकडून २५ गोवंशियांना जीवनदान !
वाहनातील गोवंशियांना दाटीवाटीने, क्रूरपणे कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी वाहन जप्त करून वाहनचालकावर गुन्हा नोंद केला.
गोतस्करीत जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाविना सोडून देऊ नये !
पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.
अमरावती येथे पोलिसांनी ५२ गोवंशियांची तस्करी थांबवली !
केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !
थोर पुरुषांची नावे वापरून गोतस्करी करणार्यांवर कारवाई करा ! – राष्ट्रीय छावा संघटना
थोर पुरुषांची नावे वापरून अवैध कृत्ये करणार्यांवर कारवाईची मागणी करणार्या ‘राष्ट्रीय छावा संघटने’चे अभिनंदन !
सिंधुदुर्ग : टेम्पोवर ‘छत्रपती’ लिहून गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे ३ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
गोवंशियांना अमानुषपणे कोंबून त्यांना हत्येसाठी घेऊन जात असलेल्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करून तीन धर्मांध मुसलमानांना अटक केली. या वेळी पोलिसांनी टेम्पोतून १० गोवंशीय आणि २ म्हशी यांची सुटका केली.
नगर आणि पुणे जिल्ह्यांत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत १३० गोवंशियांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !
गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.
गोरक्षकाची अटक आणि गोतस्कराचा मृत्यू यांमागे षड्यंत्र असून त्याची चौकशी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !