‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

आज सकाळपासूनच मला श्री दत्तगुरूंचे स्मरण होऊन त्यांची भजने आठवत होती. सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले.

सप्तर्षींनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे

सप्तर्षींनी सांगितल्यानुसार आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यात आले. हे उपाय करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिन्ही पुरचुंड्यांच्या ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे’, असे कळल्यावर आनंद व्यक्त करून भावविभोर झालेले पू. भार्गवराम (वय ५ वर्षे) !

रामनाथी आश्रमात जायचे ठरल्यावर पू. भार्गवराम यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच आनंद दिसून येत होता.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मडगाव (गोवा) येथील साधिका श्रीमती उपदेश आनंद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यावर त्यांचा मृत्यू येण्यातील अडथळे दूर होऊन त्यांनी शांतपणे प्राणत्याग करणे

२४.२.२०२२ या दिवशी माझी आई (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) रुग्णालयात जाऊन श्रीमती आनंदआजींना भेटली. त्या वेळी आईला वाटले, ‘श्रीमती आनंदआजींचा प्राण गळ्याच्या ठिकाणी (विशुद्ध चक्राच्या ठिकाणी) अडकला आहे.

साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेळगाव येथील चि. अविर प्रतीक कागवाड (वय १ वर्ष) !

वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी चि. अविर प्रतीक कागवाड याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त अविरच्या आजीला (वडिलांच्या आईला) त्याच्या जन्मापूर्वी आणि आजी-आजोबांना (वडिलांच्या आई-वडिलांना) त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव असलेले सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी (वय ७३ वर्षे) !

वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया (३.५.२०२२) या दिवशी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. विनायक शानभाग यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या सत्कार सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !

श्रीमती मंगला पुराणिक आणि श्रीमती मंदाकिनी चौधरी यांच्या सत्कार सोहळ्यात साधनेत येणाऱ्या चढ-उतारांकडे सकारात्मकतेने पहाणे अन् आनंद मिळवण्यासाठी अडथळ्यांवर मात करणे यांविषयी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन !