पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न
भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे तोपर्यंत आतंकवादी कारवाया होतच रहातील.
भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे तोपर्यंत आतंकवादी कारवाया होतच रहातील.
आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप अस्पष्ट !
गेल्या मासात श्री लक्ष्मीनारायण मंदिराने खलिस्तान्यांचा केला होता निषेध !
जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत-फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ !
या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले आहे. भारताने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
या सुनावणीच्या वेळी भारताचे राजदूत न्यायालयात उपस्थित होते. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना यश मिळावे, यासाठी शुभेच्छाही दिल्या !
या हत्येच्या संदर्भात भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर केले, तर भारत यादृष्टीने कारवाई करू शकेल; मात्र कॅनडाने अद्याप कोणतेही पुरावे भारताला दिलेले नाहीत.
जेव्हा ८० कोटी हिंदूंचा आवाज एकमुखी घुमेल, तेव्हा तो आवाज ऐकण्याव्यतिरिक्त कुणापुढेही अन्य पर्याय नसेल आणि त्याला कुणीही विरोधही करू शकणार नाही.