वर्ष २०२३ मध्ये साजरा केलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी रामनाथी आश्रमातील साधक श्री. राजेश दोंतुल यांना आलेल्या अनुभूती

‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे

मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

ही अनुभूती दिल्‍यामुळे तीनही गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते आणि ‘त्‍या मोगर्‍याच्‍या सुगंधासारखाच आपल्‍या कृपेचा सुगंध आमच्‍याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या आठवणींच्या भावविश्‍वात रंगून गेल्यावर पू. (सौ.) शैलजा परांजपे आणि श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाल्याने त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना स्‍फटिकाचे शिवलिंग देणे

सप्‍तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून दिलेले स्‍फटिकाचे शिवलिंग ‘जणू शिवाचे आत्‍मलिंगच आहे’, असे वाटणे आणि नाडीवाचनातही तसाच उल्लेख असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

आपल्याला मिळालेली सेवा छोटी किंवा मोठी याचा विचार न करता, ‘मनानुसार सेवा हवी’, अशी अपेक्षा न ठेवता, आहे ती परिस्थिती स्वीकारून समष्टीच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, म्हणजे रथोत्सवात श्री गुरूंचा रथ ओढण्याची सेवा करणे.

वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे  

तापामुळे पुष्‍कळ अशक्‍तपणा जाणवणे आणि मनात अचानक मृत्‍यूचे विचार येणे, नामजपाला बसल्‍यावर भयानक दृश्‍ये दिसणे, झोपेच्‍या गोळ्‍या घेऊनही झोप न लागणे अन् शारीरिक त्रासामुळे असंख्‍य वेदना होऊन पायात गोळे येणे

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना मानसपूजा करतांना आलेल्‍या विविध अनुभूती

रुदेवांना ‘त्‍यांच्‍या कोणत्‍या रूपाची पूजा करू ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी त्‍यांच्‍या निर्गुण तत्त्वाची, म्‍हणजे गुरुपादुकांची पूजा करण्‍यास सांगणे अणि त्‍यानंतर हृदयमंदिरात गुरुपादुकांची स्‍थापना होत असल्‍याचे जाणवणे…

देहली येथील पू. संजीव कुमार (वय ७२ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६८ वर्षे) यांच्‍या संत सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी संतांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये !

देहली आणि उत्तर भारतातील काही राज्‍ये (हरियाणा आणि पश्‍चिमी उत्तरप्रदेश) यांत सनातन संस्‍थेचे जे कार्य वाढीस लागले आहे, ते संत पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्‍यामुळे ! त्‍यांची पुढील प्रगती आणि कार्य अधिक जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे !’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.७.२०२३) (महर्षींच्‍या आज्ञेनुसार डॉ. जयंत … Read more

स्‍वतःच्‍या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधकांना हृदयमंदिरात तीन महागुरूंचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) दर्शन घ्‍यायचे असेल, तर साधकांना स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करावे लागतील !

नाम हा खरा गुरु कसा ?

नाम हाच जिवाचा खरा गुरु असून नामाची तळमळ जिवाला चैतन्‍य प्रदान करून त्‍याला शिक्षित करते, म्‍हणजे शिष्‍यत्‍वाला नेते, तर सेवा हा शिष्‍यभाव आहे. सेवाभावातून अहं न्‍यून झाल्‍याने शिष्‍यपणाची जाणीव होते. नाम जिवाला शिष्‍यत्‍व प्रदान करते, म्‍हणून ते निर्गुणवाचक आहे, तर सेवा ही सगुण धारणेची आठवण करून देते, म्‍हणून ती सगुणवाचक आहे. – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली … Read more