
नाम हाच जिवाचा खरा गुरु असून नामाची तळमळ जिवाला चैतन्य प्रदान करून त्याला शिक्षित करते, म्हणजे शिष्यत्वाला नेते, तर सेवा हा शिष्यभाव आहे. सेवाभावातून अहं न्यून झाल्याने शिष्यपणाची जाणीव होते. नाम जिवाला शिष्यत्व प्रदान करते, म्हणून ते निर्गुणवाचक आहे, तर सेवा ही सगुण धारणेची आठवण करून देते, म्हणून ती सगुणवाचक आहे.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
गुरूंकडे काय मागावे ?
गुरु : काय पाहिजे ?
शिष्य : माझी आठवण आपल्या (आपली आठवण माझ्या) हृदयात अखंड असावी.
तन, मन, धन आणि प्राण गुरूंना अर्पण केल्यावर त्यांच्याकडे मागायचे असे काही उरतच नाही.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !