हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य स्वतःचे असून त्यात पुढाकार घेऊन कार्य करायला हवे !

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना समारोपाचे मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

डॉक्टर, परिचारिका, अधिवक्ता, अभियंता, सरकारी अधिकारी आदींना साधना शिकवली जात नाही, तोपर्यंत सर्वत्र असेच चालू रहाणार !

प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले.

महाराष्‍ट्रातील महत्त्वाच्‍या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !

मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्‍ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्‍येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत.

खासदारांची संसदेतील उपस्‍थिती, मागील आश्‍वासनांची पूर्ती, मतदारसंघातील कार्य आदींची माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे आवश्‍यक !

. . . तरच जनतेला खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्‍हणून कार्य करण्‍यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा मे २०२२ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

एस्.एस्.आर्.एफ्. ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘पिंटरेस्ट’ आणि ‘टेलिग्राम’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमांतून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला जिज्ञासूंनी भेट दिली.

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे केंद्रीय प्रशासन विदेशांतील हिंदूंच्‍या रक्षणाचा विचार कधी करील का ?

‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्‍ट्रीट्‍सविले पार्कमध्‍ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्‍यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्‍याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.

घरच्‍या घरी करा बटाट्यांची लागवड

बटाटे हे घरच्‍या बागेत सहजपणे घेता येणारे पीक म्‍हणून ओळखले जाते. बटाटे हे सहज येणारे आणि अत्‍यंत अल्‍प व्‍ययाचे पीक आहे. बटाट्याचे पीक आपण कुंड्या, प्‍लास्‍टिक पिशव्‍या, गोणपाट, उशांचे जुने अभ्रे किंंवा खोळी यांतही घेऊ शकतो.

गरीब हिंदूंना केवळ अन्न देण्यापेक्षा त्यांना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, हे कळले, तरच हिंदू सुरक्षित रहातील !

देशात तालिबानी विचार वाढू लागले आहेत. हे विचार पसरवणार्‍यांना रोखण्याची आज खरी आवश्यकता आहे

एका राज्‍यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्‍या ? हे अतिक्रमण वाढण्‍यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

या आक्रमणामध्‍ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्‍या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे.

साम्यवादी, इस्लामी आणि सेक्युलरवादी (निधर्मी) राज्यव्यवस्था अपयशी म्हणून आदर्श हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

दहाव्या अधिवेशनापर्यंत समाजातील लोकांच्या मनातील हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण झाले आहेच, त्यासह बर्‍याच जणांनी आता हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास समर्थनही दिले आहे. त्यामुळे या लेखातून हीच भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.