गरीब हिंदूंना केवळ अन्न देण्यापेक्षा त्यांना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, हे कळले, तरच हिंदू सुरक्षित रहातील !

‘देशात तालिबानी विचार वाढू लागले आहेत. हे विचार पसरवणार्‍यांना रोखण्याची आज खरी आवश्यकता आहे. त्यासाठी आमची संघटना काम करणार आहे. यासह एकही गरीब उपाशीपोटी झोपू नये, यासाठी आम्ही प्रत्येक गावात ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रमही राबवणार आहोत.’

– डॉ. प्रवीण तोगाडिया, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद.