संकटातून संधीकडे…!

संकटाचे संधीत रूपांतर करून जनसेवा करण्याचा आणि ‘जान है तो जहान है’, असे पंतप्रधान मोदी यांचे वाक्य उद्धृत करून कामगारांना प्राधान्याने साहाय्य करण्याचा मानस सीतारामन् यांनी बोलून दाखवला.

वस्तूसंग्रहालय आणि त्याची उद्दिष्टे

वस्तूंचा संग्रह करणे, तो वाढवणे आणि जपणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यातही छंद किंवा आवड म्हणून जमवलेल्या वस्तूंची जपणूक करण्यात आणि त्या उत्साहाने दुसर्‍याला दाखवण्यात त्या माणसाला वेगळाच आनंद लाभत असतो.

देवा, या परिस्थितीला काय म्हणायचे ?

‘भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांनंतरचा आताचा काळ यांची तुलना केल्यावर समाजाची झालेली दुरवस्था माझ्या लक्षात आली. तेव्हा मला देवाच्या कृपेने स्फुरलेली कविता पुढे देत आहे.