महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील ‘अरिगनर अण्णा झूलॉजिकल पार्क’ या प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केल्यावर त्यांच्या दैवी शक्तीचा परिणाम तेथील प्राण्यांवर होणे

पुरुषांच्या चेहर्‍यावरील दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे, यांमागील आध्यात्मिक कारण

‘काही मान्यतांनुसार पुरुषांच्या दाढी-मिशीचे केस अल्प होणे किंवा नसणे चांगले नसते, तर अध्यात्मातील काही उन्नतांनुसार हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण असते. ही दोन्ही उत्तरे सत्य आहेत.

आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संकेतस्थळावर वाचा नूतन लेखमालिका ! – सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

नेहमी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मी प्रश्न आणि त्यावर मिळालेल्या ज्ञानावर आधारित उपप्रश्न विचारतो. येथे ज्ञानप्राप्तकर्ता साधकाने स्वतःच ज्ञानासंदर्भात प्रश्न आणि उपप्रश्न विचारले आहेत. हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे – परात्पर गुरु डॉ. आठवले

संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने कु. मधुरा भोसले हिला संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी तिला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

मूर्तीकला आणि चित्रकला यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद !

देवतेची मूर्ती निर्माण करणारा मूर्तीकार आणि देवतेचे चित्र काढणारा चित्रकार जर सात्त्विक असतील, तर त्यांच्याकडून देवतेची सात्त्विक मूर्ती आणि चित्र यांची निर्मिती होते. त्याचा पूजा करणार्‍यांना आध्यात्मिक लाभ होतो.

हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम

‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.

गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी

जिवाची तळमळ जेवढी जास्त, तेवढे त्याच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग, परिस्थिती देव अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे येऊन चित्तशुद्धी होत रहाते.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा त्यात असणार्‍या त्रासदायक शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी नूतन लेखमालिका चालू करत आहोत.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.