श्रीराम : हिंदूंचे सांस्कृतिक पुरुष
२३.१.२०२५ या दिवशी आपण श्रीरामाने ‘सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगतांना आध्यात्मिक सिद्धांत कसे आचरणात आणू शकतो’, हे स्वतःच्या आदर्श वागण्यातून कसे शिकवले, ते पाहिले. आता या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
२३.१.२०२५ या दिवशी आपण श्रीरामाने ‘सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जीवन जगतांना आध्यात्मिक सिद्धांत कसे आचरणात आणू शकतो’, हे स्वतःच्या आदर्श वागण्यातून कसे शिकवले, ते पाहिले. आता या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.
‘भगवान श्रीराम हा भगवान श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी सातवा अवतार आहे. हिंदु समाजात भगवान श्रीरामाला आदर्शांचा मानबिंदू मानले जाते. सर्व हिंदूंच्या मनात श्रीरामाचे एक अबाधित स्थान आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्यास प्रत्येक अवतार..
‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने आणि कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात. ‘ही प्रक्रिया कशी घडते ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. यातील काही भाग आपण २१ जानेवारीच्या अंकात पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी वायूमंडलात असते, तितके चैतन्य श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणवणे…
देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. त्या आधी याविषयीची संकेतस्थळावरील माहिती दिली आहे.
‘दीन’ याने उर्दूची बिजे इ.स. २०० मध्ये अखंड भारताबाहेर रोवण्यास आरंभ केला. उर्दू भाषा पूर्णपणे आत्मसात् केलेल्या लोकांचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक अधःपतन वेगाने होऊ लागले.
मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या सत्संगात ‘दैवी बालक’ आणि ‘दैवी युवा साधक’ सहभागी झाले होते. त्या वेळी सर्व दैवी बालक आणि दैवी युवा साधक सूक्ष्मातून मला ऋषिमुनींसारखे दिसत होते. हे त्यांच्यात ऋषिमुनींसारखे व्यष्टी गुण, उदा. अल्प अहं, शिकण्याची वृत्ती, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य इत्यादी दाखवते, तसेच ‘भविष्यात त्यांच्याकडून ऋषिमुनींप्रमाणे समष्टी कार्य होणार’, असे त्या वेळी मला स्फुरले.
‘पुढील गुणांमुळे सनातन संस्थेला दैवी ज्ञान मिळणारे सुश्री (कु.) मधुरा भोसले, श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हे तीन साधक मिळाले आहेत. त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.
सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमधील समष्टी कार्य करणारे अधिकतर ऋषी आणि मुनी पुरुष असणे, तर कलियुगात स्त्रियांकडून ते कार्य अधिक प्रमाणात होण्यामागील कारण या लेखात पाहूया .
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सगुण स्तरावरील स्थूल देहावर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण त्यांनी नेसलेल्या केशरी रंगाच्या साडीने स्वत:वर झेलल्यामुळे तिच्यावर हाताचा पंजा आणि ओरखडे यांच्या आकृती उमटल्या.