सनातन संस्‍थेला दैवी ज्ञान मिळणारे साधक प्राप्‍त होण्‍यामागील कारणे !

‘पुढील गुणांमुळे सनातन संस्‍थेला दैवी ज्ञान मिळणारे सुश्री (कु.) मधुरा भोसले, श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) हे तीन साधक मिळाले आहेत. त्‍यामागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये समष्टीला साधना शिकवणारे ऋषी अन् मुनी पुरुष असून कलियुगात स्त्रियांकडून तसे समष्टी कार्य होण्यामागील कार्यकारणभाव

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांमधील समष्टी कार्य करणारे अधिकतर ऋषी आणि मुनी पुरुष असणे, तर कलियुगात स्त्रियांकडून ते कार्य अधिक प्रमाणात होण्यामागील कारण या लेखात पाहूया .

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी नेसलेल्या दोन साड्यांमध्ये झालेल्या पालटांमागील अध्यात्मशास्त्र !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सगुण स्तरावरील स्थूल देहावर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण त्यांनी नेसलेल्या केशरी रंगाच्या साडीने स्वत:वर झेलल्यामुळे तिच्यावर हाताचा पंजा आणि ओरखडे यांच्या आकृती उमटल्या.

साधकांनी संतांनी सांगितलेल्या नामजपाचा कालावधी न्यून किंवा अधिक केल्यावर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम आणि त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

‘संत विशिष्ट कारणांसाठी प्रतिदिन विशिष्ट कालावधीसाठी नामजप करायला सांगतात. ‘संतांचे आज्ञापालन म्हणून त्यांनी जितका वेळ नामजप करायला सांगितला आहे, तितकाच वेळ करावा…

गरुड यागाच्या संदर्भात सनातनचे दिवंगत २ साधक आणि २ संत यांच्या छायाचित्रांच्या ‘यू.ए.एस्’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीत लक्षात आलेला स्थुलातील सूत्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

रुडामध्ये २० टक्के विष्णुतत्त्व आहे. सनातनच्या रामनाथी आश्रमात स्थुलातून झालेल्या गरुडयागातून संपूर्ण ब्रह्मांडात श्रीविष्णूचे २० टक्के तत्त्व कार्यरत झाले. त्यातून प्रामुख्याने काळानुसार आवश्यक असणारी विष्णुतत्त्वमय मारक शक्ती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण झाले.

‘जगभरातील विविध भाषांची निर्मिती आणि त्यांतील आध्यात्मिक भेद’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘भारतातील मुख्य प्रांतीय भाषा, उदा. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम् इत्यादी आणि विदेशी भाषा, उदा. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, उर्दू इत्यादी यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या काय भेद आहे ? या सर्वांची उत्पत्ती कोणत्या काळात, कशी अन् का झाली ?’, यांसंदर्भात मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. (भाग १)

डोंबिवली (जिल्हा) ठाणे येथील ‘संगीत अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे पू. किरण फाटक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘गायन करतांना पू. फाटक यांच्या मनाची पारदर्शक आणि वर्तमानकाळाला अनुकूल अशी स्थिती असते. त्यांच्या मनाच्या पारदर्शक स्थितीमुळे श्रोत्यांना आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न न करताही सहजतेने अनुभूती येते.’

सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांच्या देहत्यागाविषयी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे !

‘१३.१२.२०२४ या दिवशी रात्री ८.२० वाजता पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे यांनी देहत्याग केला. १४.१२.२०२४ या दिवशी त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.

सृष्‍टीच्‍या ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, या नियमाविषयी अंबरनाथ (ठाणे) येथील अधिवक्‍त्‍या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान !

मनुष्‍याच्‍या शरिरातील सप्‍तचक्रे म्‍हणजेच सप्‍तलोक आहेत. जेव्‍हा मनुष्‍याच्‍या एखाद्या चक्राची जागृती होते, तेव्‍हा त्‍या चक्राशी संबंधित लोकातील वातावरण मनुष्‍याला अनुभवायला मिळते.

सृष्टीरचनेच्या प्रक्रियेविषयी अंबरनाथ (ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

‘लहानपणापासून माझ्या मनात पुढील प्रश्न यायचे, ‘या जगात पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि तारे नसते, तर काय झाले असते ? ही सृष्टी कशी बनली असेल? जेव्हा काहीच नव्हते, तेव्हा जगाची स्थिती कशी होती ?