परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’, या साधनामार्गाचे विश्लेषण !
अष्टांग साधना साधकांनी आयुष्यभर कृतीत आणणे, म्हणजे ‘गुरुकृपायोग साधणे’ होय.’
अष्टांग साधना साधकांनी आयुष्यभर कृतीत आणणे, म्हणजे ‘गुरुकृपायोग साधणे’ होय.’
‘शब्दाली’ने इंग्रजी भाषेतील शब्द आणि तिचे उच्चार सिद्ध केले; परंतु तिचे व्याकरण निश्चित करणे आवश्यक होते. भगवान शिवाकडे ‘व्याकरणतंत्र’ आहे. हे तंत्र ‘मही’ याने भगवान शिवाकडून प्राप्त केले आणि त्याने स्वतः इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे नियम निश्चित केले.
साधनेचे प्रयत्न, म्हणजे दिव्यातील तेल असेल, तर भक्ती (समर्पण) म्हणजे दिव्यातील वात आहे. तेल (साधना) आणि वात (समर्पण) यांची एकरूपता झाल्यावरच जीवरूपी दिव्यात आत्मज्योत प्रकाशित होते.
ज्या वेळी साधनेमुळे जिवाकडे ईश्वरी शक्ती जात असते, त्या वेळी ती अनुक्रमे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांना भेदून जाते. या भेदनाच्या प्रक्रियेमुळे जिवाचा अहं तात्कालिक अल्प होतो आणि त्यामुळे आत्म्याला आध्यात्मिक अनुभूती होते.
ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या गोपीभावामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात आनंदस्वरूप श्रीकृष्णाचे तत्त्व प्रगट होणे आणि त्यांनी ‘मायेतील नाते असूनही आध्यात्मिक स्तरावर कसे जगता येते ?’, हे शिकवणे
‘स्वतः ऋषिमुनी आणि महर्षि यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरित्राचे लिखाण करणे’, हीच सूक्ष्म विश्वातील एक दैवी घटना आहे.
प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील आगाशीच्या दरवाजाची लाकडी कड, तसेच पडदे, आसंदी आणि अन्य गोष्टी यांची कड आगाशीच्या भिंतीच्या पांढर्या रंगाची पार्श्वभूमी असलेल्या भागावर पाहिली असता कडांना गुलाबी रंगाची प्रभावळ दिसली. त्याचे कारण काय ?
या भागात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘या दोघींची एकरूपता कशी आहे ?’, याविषयीची काही सूत्रे पहाणार आहोत.
संत, गुरु किंवा देवता यांच्याभोवती असलेले तेजोवलय आणि तेजाची किनार यांच्या संदर्भातील सूक्ष्म पैलू आपण या लेखातून जाणून घेऊया.