प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग कंटकाकीर्ण (काट्याकुट्यांनी भरलेला अत्यंत कष्टप्रद) आहे. एकट्यानेच ही वाटचाल करायची आहे. त्यात नाना संकटे, नाना अडथळे आहेत. हे टाळण्याकरता स्वधर्मानुसार कर्म आचरले पाहिजे.

शिवजयंती तिथीने साजरी करूया !

इतकी एकतानता आणि भारदस्त मंत्रशक्ती ज्या नावात आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण भारतीय तिथीने साजरी करायची सोडून गुलामीच्या इंग्रजी दिनांकानुसार साजरी करणे, हा त्यांच्या कार्याचा विसर पडणेच होय !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्‍याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.

निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.

सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !

दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले.

निराशा आणि चिंता

चिंता ही भगवंताची मुलगी असल्यामुळे ती सभ्य आहे. ‘तुम्ही कामात आहात’, असे पाहिल्यावर सभ्य माणसे जशी तुम्हाला त्रास देत नाहीत

लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?

देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ?

हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.

आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?

‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

धर्मांध मुसलमानाकडून जळून मरणार्‍या १६ वर्षीय मुलीची कौतुकास्पद प्रार्थना, ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो !’

९० टक्के भाजल्याने या मुलीवर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखलाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती. दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती.