निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?

‘आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोवा पोलिसांनी राज्यातील २१५ कुख्यात गुंडांवरील देखरेख वाढवली आहे. पोलिसांनी या कुख्यात गुंडांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल’, अशी कोणतीही कृती न करण्याची चेतावणी दिली आहे.’