प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात. ही परम व्याकुळताच परमगुरु भगवंताकडून उपदेश ग्रहणाची पात्रता आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !
गुरुबोध