‘सुराज्य अभियान’

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अर्धा भारत स्वतंत्रच होता आणि त्याचे कायदेही ‘हिंदु’च होते !

‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ‘ब्रिटीश इंडिया’ची भूमी वगळून उर्वरित ५५ टक्के भूमीवर ५६६ स्वतंत्र राजसंस्थाने होती. त्यांचे चलन, सैन्य, कायदे सर्वकाही वेगळे होते. त्यांच्यावर ब्रिटिशांचे अधिपत्य नव्हते.

भारतियांनो, स्‍वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्‍वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्‍ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्‍या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्‍ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्‍ट’ असल्‍याचे म्‍हटले जाते.

भारतीयांचे आदर्श : नेताजी सुभाषचंद्र बोस

आय.सी.एस्. होऊनही नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्‍या चाकरीत रमले नाहीत. इंग्रजांच्‍या स्‍थानबद्धतेतून निसटल्‍यानंतर त्‍यांनी जपानमधून ‘आझाद हिंद सेने’च्‍या माध्‍यमातून क्रांतीकार्य आरंभले.

खरे राष्ट्रीय शिक्षण ! – लोकमान्‍य टिळक

‘मी राष्‍ट्राकरता मरण्‍यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्‍ट्रातील तरुणांत उत्‍पन्‍न झाली पाहिजे. हे ज्‍या शिक्षणाने होईल ते ‘राष्‍ट्रीय शिक्षण’ !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

ब्रिटनने भारत सोडण्याचे कारण !

वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते

लोकहो, अन्याय सहन करू नका !      

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे. शुद्ध दूध, अन्नधान्य, इंधन आदी मिळणे, हा आपला अधिकार असल्याने…

सामाजिक माध्यमाद्वारे सुराज्याविषयी हे कराच !

• राष्ट्र अन् धर्म यांविषयी वैध मार्गाने जागृती करा !
• राष्ट्राचा अवमान करणार्‍या प्रसंगांविरुद्ध संयतपणे प्रतिक्रिया द्या !
• राष्ट्रीय अस्मिता जोपासणार्‍या चळवळींमध्ये कृतीशील सहभागी व्हा !

सुराज्‍य निर्माण करण्‍यासाठी आणि अखंड भारतासाठी हिंदु राष्‍ट्र अपरिहार्य !

आपल्‍याला स्‍वातंत्र्य मिळाल्‍याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्‍या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्‍या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्‍हाला भारताला हिंदु राष्‍ट्र बनवून अखंड भारताच्‍या निर्मितीचा संकल्‍प करावा लागेल.