आय.सी.एस्. होऊनही नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या चाकरीत रमले नाहीत. इंग्रजांच्या स्थानबद्धतेतून निसटल्यानंतर त्यांनी जपानमधून ‘आझाद हिंद सेने’च्या माध्यमातून क्रांतीकार्य आरंभले. ‘आझाद हिंद सेने’ने इंफाळ, कोहिमा या मार्गे भारतात प्रवेश करून तेथील प्रदेश स्वतंत्र केला आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा ।’, ही घोषणा सार्थ ठरवली.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > भारतीयांचे आदर्श : नेताजी सुभाषचंद्र बोस
भारतीयांचे आदर्श : नेताजी सुभाषचंद्र बोस
नूतन लेख
- प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने राष्ट्रहितार्थ मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य !
- हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात हेच मोठे षड्यंत्र !
- महाभारताकडे एक धर्मग्रंथ म्हणून न पहाता एक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक !
- दीपावलीसारख्या सणांचे आयोजन हा मानवासाठी आत्मज्ञानी पुरुषांनी केलेला पुरुषार्थ !
- वाचकांना आवाहन !
- भारतीय भाषांचे विरोधक प्रादेशिकवादी !