
‘हल्ली शिक्षण म्हणजे एक प्रकारे चाकरी करून भाकरी मिळवण्याचा धंदा झाला आहे. हे शिक्षण नव्हे, तर हमाली आहे. त्यापासून राष्ट्राचा उत्कर्ष न होता, उलट राष्ट्राची अवनती होण्याच संभव अधिक आहे. ‘मी राष्ट्राकरता मरण्यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्ट्रातील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हे ज्या शिक्षणाने होईल ते ‘राष्ट्रीय शिक्षण’ !
– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !