बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

राज्यातील उत्तर २४ परगणाच्या हलि शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपच्या सैकत भवाल या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण घायाळ झाले, अशी माहिती भाजपने ट्वीट करून दिली आहे.

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार  

मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.

भक्तांच्या निधीतून अयोध्येतील श्रीराममंदिर उभे राहील ! – चंपत राय, महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

बहुतांश तरुणी स्वतःहून संबंध ठेवतात अन् प्रेमभंग झाल्यावर बलात्काराची तक्रार करतात ! – छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक

समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

केवळ ७ घंट्यांचे अधिवेशन घेऊन सरकार जनतेच्या प्रश्‍नांपासून पळ काढत आहे !

सरकार पोलिसांचा चुकीचा वापर करत आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर पोस्ट पाठवल्यास त्यांना कारागृहात पाठवले जात आहे.

हिंदु नाव धारण करून धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

देहलीमधील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या अखत्यारीत आहे. देशाच्या राजधानीत ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने येथेही लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

जिल्हा पंचायत निवडणुकीची आज मतमोजणी : विद्यमान सरकारसाठी कसोटी

राज्यातील ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १५ केंद्रे अधिसूचित केली आहेत.

३ मास शिधावाटप केंद्रातून (रेशन दुकानातून) धान्य विकत न घेतल्यास शिधापत्रिका रहित होणार !

केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती ३ मास शिधावाटप केंद्रातून धान्य घेत नसेल, तर ती अन्य ठिकाणावरून शिधा घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे अशांची शिधापत्रिका रहित करून त्यांना मिळणारा लाभ अन्य लोकांना देता येईल.

ब्रिटनमध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

चर्चा घडवून न आणल्याने ‘शक्ती’ कायद्यावरील विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडू नये ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

महिलांविषयी महत्त्वाच्या असणार्‍या ‘शक्ती’ कायद्यावरील महत्त्वाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडतांना विधेयकाचे प्रारूप किंवा त्यावर कोणतीही चर्चा सरकारने घडवून आणलेली नाही.