पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !
पत्राचाळ प्रकरणात १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा करून पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग) केल्या प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांची चौकशी करत आहे.
पत्राचाळ प्रकरणात १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा करून पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग) केल्या प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांची चौकशी करत आहे.
आम्ही मराठी भाषा धोरण सार्वजनिक केले. अधिकार्यांनाही मराठी भाषा येणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे मराठी माणसांना प्रवेश नाकारणार्या आस्थापनांपुढे महाराष्ट्र झुकणार नाही. अशी आस्थापने महाराष्ट्रात नसली, तरी चालतील.
भाजपने मन्युष्यबळ आणि साधनसुविधा यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, तसेच भाजपने अनुसूचित जमातीलाही योग्य न्याय दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी गोव्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे.
जीवन अथांग महासागरासारखे आहे. आपण जीवनात कुणालाही दुःख न देता, कुणालाही न दुखावता आनंद देत जगलो, तर जीवनाला आनंदाने अच्छा-अच्छा म्हणता येते.
भादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड आणि सांडपाण्याचा चिखल यांमुळे विद्यार्थी अन् शिक्षक यांना त्रास होत आहे.
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर..
हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री श्री. नरोत्तम मिश्रा यांची सदिच्छा भेट घेतली.
हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता, उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली आहे.
सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी २४ एप्रिल या दिवशी हमासची तळी उचलणार्या एका संदेशावर सकारात्मक मत व्यक्त केले होते.
५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते.