हिंदु नाव धारण करून मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न  !

देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

काशी विश्वनाथ मुक्तीचा संघर्ष हा आध्यात्मिक ऊर्जेला प्रवाहित करण्यासाठी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमित केलेली हिंदूंची मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य !

कळंबोली येथे वाहनफेरीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार !

यावेळी समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. शीतल चव्हाण यांनी राष्ट्र-जागृती सभेमागील उद्देश सांगून सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा

या वेळी समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी ‘कॉन्व्हेंट शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालये येथील अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा’, अशी मागणी ही केली.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वाच्या जयघोषाने चंपावतीनगरी दणाणली !

येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) या ठिकाणी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार केला.

आफताबला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी नगर येथे मोर्चा !

आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

प.पू. अच्युतानंद महाराज (भाऊ बिडवई) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल येथे भजन आणि भंडारा यांचे आयोजन !

या वेळी प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश, प.पू. रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज यांच्या छायाचित्रांसमोर नैवेद्य दाखवला. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, ही आरती करण्यात आली. यानंतर भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हे हिंदूंना धर्माचरण शिकवणारे एकमेव व्यासपीठ ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

हिंदूंना धर्मशिक्षण आणि धर्माचरण कसे ? अन् का करायला हवे ? हे सांगण्यासाठी एकमेव व्यासपीठ म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अनेक वर्षे नियमित करत आहेत; म्हणून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.

गौतम नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

आरोग्याच्या कारणास्तव कारागृहाऐवजी नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती.

राज्यपालांनी पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यपालांच्या अनावश्यक, निंदनीय वक्तव्यांची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आली आहे’, असेही पवार म्हणाले.