आधुनिक वैद्यांची ग्रामीण भागातील रुग्णसेवा ?
आधुनिक वैद्यांना ग्रामीण भागात जाण्याचे महत्त्व सांगणे आणि ते का जात नाहीत ? याचा अभ्यास करून ती कारणे दूर करणे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. काही कालावधीसाठीही ग्रामीण भागात जाण्यास नाकारणारे आधुनिक वैद्य, हे मिळवलेल्या पदवीला खर्या अर्थाने न्याय देत आहेत का ? हे महत्त्वाचे !