सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !

हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशादर्शक ‘सनातन प्रभात’ !

मदरसा आणि चर्च यांना कुणी हात लावत नाही . ‘केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ?’, हा मूलभूत प्रश्न सरकारपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले.

 स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य !

‘सनातन प्रभात’चा विचार केला, तर ‘हिंदु राष्ट्र’ ही दैवी संकल्पना साकार करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ने आरंभलेले प्रबोधनाचे कार्य आज त्याच निर्धाराने ‘ऑनलाईन’ प्रसारित होणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीकोनातून ‘सनातन प्रभात’कडून चालू असलेल्या प्रयत्नांचा मागोवा आणि पुढील दिशा सांगण्यासाठीचा हा प्रयत्न ! 

श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनुभवलेली ‘सनातन प्रभात’ची लोकप्रियता !

‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाला समाजातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

माझ्या जीवनात ‘सनातन प्रभात’ला पुष्कळ मोठे स्थान !

दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्याला २५ वर्षे पूर्ण झाली. ही कारकीर्द मला अत्यंत तेजस्वी अशी वाटते. ‘सनातन प्रभात’ जे कार्य करत आहे, त्याचा २-३ दृष्टींनी मला उल्लेख करावासा वाटतो आणि प्रशंसा करावीशी वाटते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची काही ठळक वैशिष्ट्ये !

कुठल्याही घटनेविषयी संपादकीय टिपणीतून योग्य दिशादर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

कोणताही विषय शिकण्यासाठी महाविद्यालयात २ – ३ वर्षे अभ्यास केला, तर तो शिकून होतो. साधनेत असे नाही. जीवनभर, म्हणजे ईश्वरप्राप्ती होईपर्यंत साधना करावी लागते !

‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरात पोचावा’, ही मनोकामना !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून माझ्यामध्ये होणारा पालट मला जाणवू लागला आहे. त्या जोडीला नामजपाची साथ असल्यामुळे मनात, तसेच अंगामध्ये जे दुर्गुण आहेत, ते संपू लागल्याची जाणीव मला सतत होऊ लागली आहे.