कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातून जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……
आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……
‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेले अनेक साधक आध्यात्मिक स्तरावर चैतन्य मिळण्यासाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने सौ. मनीषा पाठक यांच्या संतपदाचा दैवी सोहळा माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि देवाने माझ्याकडून या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. कणसेकाकांना मृत्यू सुसह्य होणे आणि त्यांनी मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून कायमचे मुक्त होणे आणि महर्लाेकात स्थान प्राप्त करणे…..
‘१०.३.२०२३ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भजने म्हटली. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हापसा येथे झालेल्या सोमयागात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् त्यांच्या चरणपादुका घेऊन त्यांचे भक्तगण सहभागी झाले होते.
‘पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्याचा सोहळा चालू होताच मला वातावरणात मंगलतेची (भाव + आनंद यांची) स्पंदने ७० टक्के आणि विष्णुतत्त्वाची स्पंदने ५० टक्के एवढ्या प्रमाणात जाणवू लागली……
३१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून प्रक्षेपित होणारे विविध प्रकारचे घटक, त्यांचे प्रमाण आणि महत्त्व, सभांतील विविध स्तरांतून प्रक्षेपित होणारे पंचतत्त्वांचे प्रमाण’, ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
२९ जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील विविध घटकांचे आध्यात्मिक महत्त्व आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील घटनाक्रमांचे अन् वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे आध्यात्मिक महत्त्व (टक्के) आणि आध्यात्मिक लाभाचे स्वरूप’, ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
बालकक्षामध्ये बालसाधकांनी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा पेहराव केला होता. त्यांना पाहिल्यामुळे हिंदूंना भारतातील क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण होऊन त्यांचे उदाहरण मनावर बिंबले.