ऐकण्याची वृत्ती, सेवेची आवड आणि चुकांविषयी गांभीर्य असलेला, ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बडोदा, गुजरात येथील चि. मोक्ष अजित संत (वय ७ वर्षे) !

‘बडोदा येथील चि. मोक्ष अजित संत याची त्याची आई, आजी, आजोबा आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. जयेश ओंकार कापशीकर (वय १३ वर्षे) !

अवघ्या ४ वर्षार्ंच्या जयेशने शाळेतील स्नेहसंमेलनामध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करून तिचा आदर करण्यास सांगितल्यावर सर्व लोकांनी त्याचे कौतुक करणे

राष्ट्राभिमानी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वाशी (नवी मुंबई) येथील कु. आदिश विश्‍वनाथ गौडा (वय ७ वर्षे) !

कु. आदिश गौडा (वय ७ वर्षे) याने २१ ऑक्टोबर २०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने त्याची आई सौ. चंचलाक्षी गौडा यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

सात्त्विक वास्तू 

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात.

वास्तूशास्त्रानुसार घरात देवघर कसे असावे ?

बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने….

देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते.

अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

वास्तूत रक्षण होऊन सुरक्षाकवच निर्माण होण्यासाठी देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात.

वास्तूमध्ये चांगली स्पंदने कशी निर्माण करावी ?

वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.