सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयांत ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द सोनेरी अक्षरांत कोरले !  – जी. राधाकृष्णन्, भाजप नेते, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करतांना कितीही अडथळे आले, तरी त्यांना धैर्याने आणि सकारात्मकतेने तोंड देऊन त्यांवर मात करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनीच आम्हाला सामर्थ्य दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सहवासात अनुभवलेला अमृतधारांचा वर्षाव !

प.पू. गुरुदेव श्री आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा सत्संग अचानक घडल्यानंतर मला अनुभूतींची मालिकाच पुन्हा जगायला मिळाली. – श्री. गिरीश केमकर

देवतांच्या चित्रांतून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होऊ लागणे, म्हणजे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांची तत्त्वे निर्गुण स्तरावरून सगुण स्तरावर येण्याचे प्रमाण वाढणे !

सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे समष्टी प्रयत्न अपेक्षित असे झाल्यावर आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळेच देवतांची तत्त्वे प्रत्यक्ष कार्यरत होण्यास आरंभ झाला आहे आणि त्याची अनुभूती साधकांना आता येत आहे.

तेजस्वी आणि हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा ज्ञानसूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझे हृदय बोलू लागले आणि माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. एक अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले, ‘आपण जिंकलात आणि आपणच साधकांना जिंकवत आहात’, हे चिरंतन सत्य आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार प्रीती आणि अखंड कृपा यांमुळे साधक पितृयान मार्गात देवयान मार्गाची अनुभूती घेत आहेत ! 

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्म्य आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्याचा भावार्थ !

‘ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम् ।
मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोः कृपा ।।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीकृष्णच आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !

स्वप्नात श्रीकृष्णाच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केल्याचे दृश्य दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘श्री गुरु दिव्यदर्शन’ सोहळ्याच्या वेळी केरळ येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

भावसोहळा पहातांना केरळ येथील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू आणि साधक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु अंजलीताई माऊलींच्या दर्शनाने मन हे तृप्त झाले ।

गुरुकृपेमुळे मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांच्याविषयी जे वाटले, ते शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.