मंदिरेही असुरक्षित ?
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या गुन्ह्यालाही त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
‘शके १५७१ च्या फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले. संसारात संकटपरंपरा निर्माण झाल्यावर मूळचेच परमार्थप्रणव असलेले संत तुकाराम महाराज परमेश्वराकडे संपूर्ण वळले.
आशिया-आफ्रिका खंडातील देशांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची मोठी झळ बसत आहे. तेलाच्या अर्थकारणावर याचा सर्वाधिक परिणाम होत असून तो अत्यंत धोकादायक असेल.
खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याला स्वतंत्र खलिस्तान राज्य हवे होते. यासाठी त्याने भारताविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्यामुळे १९८० च्या दशकात खलिस्तान समर्थकांनी देशात अशांतता निर्माण केली होती.
उटणे हे केवळ दिवाळीच्या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्त कफ, चरबी आणि वजन अल्प करून त्वचेला आरोग्य संपन्न ठेवा !
८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !
‘ऑनलाईन रमी जुगारा’चे दुष्परिणाम ओळखून सरकारने त्यावर वेळीच बंदी घालावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
रुग्णांच्या परिस्थितीचा अपलाभ घेणार्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार असेल, तर जनता त्याचे स्वागतच करील. कायदा हा अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा हक्क पीडितांना मिळवून देतो.
विश्वातील सर्वांत मोठे न्यायालय म्हणजे इतिहास ! इतिहासाच्या न्यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्याय नेहमीच शक्तीशाली राष्ट्राच्या किंवा व्यक्तीच्या बाजूने दिला गेला आहे.
जसे पोलीस आणि सैन्य यांत प्रवेश घेणार्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, तसेच देशातील प्रत्येक मुलीला स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे.