आगरा येथील प्राचीन श्रीराम मंदिरातून चोरी झालेल्या मूर्तींचा १५ दिवसांनंतरही सुगावा नाही !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
साम्यवाद्यांच्या ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ या नीतीला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता.
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
श्रीकृष्णजन्मभूमीचे प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व आहे आणि ते संवेदनशील आहे. याचा संपूर्ण देशावर परिणाम होणार आहे.
केंद्र सरकारने आता ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासमान दर्जा देऊन ते म्हणणे अनिवार्य करण्याचा नियम करावा आणि न म्हणणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारागृहात टाकण्याच्या शिक्षेची तरतूद करावी, असेच देशभक्तांना वाटते !
अवधेश पासी यांच्या घरामध्ये रात्रभर मुसलमान धर्मगुरूंचे छायाचित्र आणि त्रिशूळ उभे करून हिंदूंना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. या धर्मांतराला सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले होते.
अलीकडच्या काळात मुसलमान मुलींना हिंदूंसमवेत पाहिल्याविषयी इस्लामी गटांकडून मारहाण आणि अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.
अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
मुसलमानांना हिंदूंविषयी किती घृणा आहे, हेच ही घटना दर्शवते. हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?