विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाला अटक !

असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

दुचाकीवरील ‘बजरंग बली’ शब्द न काढल्यास ठार मारू !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदूंवरील अत्याचारांविषयी याहून वेगळी स्थिती काय असणार ? काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट !

समाजव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी धर्माचे आचरण आवश्यक ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवामध्ये ‘धर्म-अध्यात्म : भारतवर्षाचे मूळ प्राण’ या विषयावर परिसंवाद

‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !

या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.

भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !

जोधपूरमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना फेरफटका मारण्याच्या नावाखाली चर्चमध्ये नेले !

शाळेत श्री सरस्वतीदेवीचे चित्र असण्यावरून, तसेच श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड करणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आदी आता या घटनेविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

पाकच्या मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमानांची स्थिती चांगली !

अशी भूमिका भारतातील प्रत्येक मुसलमान संघटना, त्यांचे प्रमुख, तसेच धर्माचे प्रमुख घेतांना का दिसत नाहीत ?

उदयपूर (राजस्थान) येथील दुकानातून विकली जाणारी गोमांस असलेली पाकिस्तानी टॉफी जप्त !

दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.

भारताने चीनला ‘बालाकोट’प्रमाणे धडा शिकवावा ! – अजमेर दर्ग्याचे दिवाण झैनुल अबदिन अली खान

भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.