विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्या प्राध्यापकाला अटक !
असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदूंवरील अत्याचारांविषयी याहून वेगळी स्थिती काय असणार ? काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट !
जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवामध्ये ‘धर्म-अध्यात्म : भारतवर्षाचे मूळ प्राण’ या विषयावर परिसंवाद
या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.
जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !
शाळेत श्री सरस्वतीदेवीचे चित्र असण्यावरून, तसेच श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड करणारे पुरो(अधो)गामी, सर्वधर्मसमभाववाले आदी आता या घटनेविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
अशी भूमिका भारतातील प्रत्येक मुसलमान संघटना, त्यांचे प्रमुख, तसेच धर्माचे प्रमुख घेतांना का दिसत नाहीत ?
दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.
भारत हा कायमच शेजराच्या देशांसमवेत शांतता आणि चांगले संबंध रहावे, यासाठी प्रयत्नशील असतो; मात्र त्याचा अर्थ ‘भारत दुर्बल आहे’, असा घेतला जाऊ नये.