उदयपूर येथील रेल्वे रुळावरील स्फोटामागे जिहादी आतंकवादी !
प्राथमिक अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथील कापसाच्या अनेक गोदामांना आग लागल्याच्या घटनांमागेही अशांचाच हात असल्याचे समोर आले होते.
प्राथमिक अन्वेषणात गुजरात आणि महाराष्ट्र येथील कापसाच्या अनेक गोदामांना आग लागल्याच्या घटनांमागेही अशांचाच हात असल्याचे समोर आले होते.
नेहरू यांच्या कारागृहवासाविषयी बढाया मारणारे गहलोत हे ‘दोन जन्मठेपा, म्हणजे ५० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झालेले सावरकर हे जागतिक स्तरावर एकमेवाद्वितीय राजकीय कैदी आहेत’, याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात !
उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्ग स्फोटकांद्वारे उडवून देण्यात आला. या स्फोटामुळे रुळ दुभंगले गेले. येथे दारुगोळाही सापडला आहे. विशेष म्हणजे स्फोटाच्या ४ घंटे पूर्वी या रुळावरून एक रेल्वे गाडी गेली होती. ‘स्फोटाचा आवाज फार मोठा होता’, असे स्थानिकांनी सांगितले.
हिंदूंची श्रद्धा असणार्या पर्वतावरील उत्खनन बंद करण्यासाठी शेकडो साधू-संतांनी आंदोलन करूनही काँग्रेस सरकार त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत असेल, तर हिंदूंनी त्यातून बोध घेऊन अशा सरकारला वैध मार्गाने धडा शिकवला पाहिजे !
‘जय भीम जय मीम’ची (‘दलित मुसलमान भाई भाई’ची) घोषणा देणारे आता गप्प का ?
हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ते ख्रिस्त्यांच्या प्रलोभनांना सहज बळी पडतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्याची, तसेच केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी धर्मांतरविरोधी कायदा करण्याची आवश्यकता आहे !
तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा प्रथम नकार; मात्र हिंदूंच्या आंदोलनानंतर दोघा आरोपींना केली अटक !
एका गाव मुसलमानबहुल झाले, तर हिंदूंची स्थिती काय होते ?, हे यावरून लक्षात येते. संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश बहुसंख्य झाला, तर भारत इस्लामी राष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही !
राजस्थान येथे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणातही अजमेर दर्ग्याच्या एका सेवकाला अटक करण्यात आली होती. एकूणच या दर्ग्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, हे लक्षात घेता तेथील सर्वांची कसून चौकशी करायला हवी !
अशा घटनांतून स्वत:च्या कुटुंबियांवर कशा प्रकारे दबाव बनवायचा आणि त्यांचेही धर्मांतर घडवून आणायचे, यासाठी ख्रिस्ती चर्चकडून धर्मांतरित झालेल्यांना फूस लावली जात नसेल कशावरून ?