संयुक्त राष्ट्रांनी पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताचा प्रस्ताव समाविष्ट केला नाही !
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कराराच्या प्रारूपामध्ये भारताच्या प्रस्तावाला स्थान देण्यात आले नाही. सर्व जीवाश्म इंधने टप्प्याटप्प्याने अल्प करण्याविषयी भारताने या प्रस्तावात म्हटले होते.