नियमित व्यायाम केल्याने होणारे लाभ
‘नियमित व्यायाम केल्याने शरिराचे बळ, तसेच कार्य करण्याची क्षमता वाढते.
‘नियमित व्यायाम केल्याने शरिराचे बळ, तसेच कार्य करण्याची क्षमता वाढते.
रंग हे विश्वाच्या सौंदर्याचे सार आहे. अगदी आकाशाचा रंग निळा, झाडांचा हिरवा, विविध फुलांचे अनेक रंग, इंद्रधुनष्याचे सप्तरंग. विचार करा ना, हे सगळे रंग नाहीसे झाले, तर ही सृष्टी आणि पर्यायाने आपले जीवन किती निरस होईल.
आजकाल अनेकांमध्ये पुरेसा आहार घेऊनसुद्धा रक्तातील ‘हिमोग्लोबिन’, ‘कॅल्शियम’ यांसारखे घटक न्यून असणे, तसेच थकवा येणे, उत्साह नसणे, शरीर कृश असणे इत्यादी लक्षणे आढळतात.
आज आपण भोजनाच्या संबंधी आयुर्वेदामध्ये सांगितलेले नियम शिकून घेणार आहोत. या नियमांचे पालन केले, तर आपण निश्चितच निरोगी राहू शकतो.
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे पुष्कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्यास कोणतीही इष्ट गोष्ट साध्य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन हे करावे.
लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते.
‘उष्णतेच्या विकारांवर दिवसातून ३ वेळा अर्धा चहाचा चमचा सनातन वासा (अडुळसा) चूर्ण आणि अर्धा चहाचा चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण एकत्र करून अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. असे साधारण १ ते २ आठवडे करावे.’
‘वडापाव, मिरचीभजी, चिवडा, चिप्स, पाणीपुरी, भेळ यांसारखे तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ पित्त वाढवणारे असतात. उन्हाळ्यात असे पदार्थ खाल्ल्याने तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, लघवीच्या वेळेस जळजळणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे, केसतूड (गळू) होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
रक्तक्षय हा बहुतांश स्त्रिया आणि बालक यांच्यामध्ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्याला आधुनिक शास्त्रात ‘अॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्ये ‘पांडुरोग’ असे म्हटले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत सनातनच्या आयुर्वेदाच्या औषधांपैकी ‘उष्ण’ औषधांचा वापर टाळावा. शुंठी (सुंठ) चूर्ण, पिप्पली (पिंपळी) चूर्ण, त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्या) आणि लशुनादी वटी (गोळ्या) ही औषधे ‘उष्ण’ आहेत.