धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव शिकवणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदूंच्या गेल्या काही पिढ्यांना धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी धर्माचे महत्त्व न्यून झाले आहे. यासाठी आता विद्यार्थीदशेतील मुलांना शालेय शिक्षणासमवेत धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभावही शिकवणे आवश्यक आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके