योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

प.पू. दादाजी वैशंपायन
  •  ‘मनुष्य स्वतःच्या पूर्वकर्माप्रमाणे इतरांना भेटतो किंवा कुणाच्या तरी ओळखीने एकमेकांस पारखत असतो.’
  • ‘इच्छा पूर्ण झाल्याने त्या न्यून होत नाहीत, तर उलट वाढतच जातात. इच्छांचा त्याग करूनच माणूस आनंद मिळवू शकतो.’