कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपवाले पुन्हा पुन्हा ‘विकसित भारत’ असे म्हणतात; परंतु तो त्यांचा खरा विचार नाही. भारत विकसित होणे त्यांना नको आहे. त्यामागे त्यांचे गुपित आहे, ते म्हणजे देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचे ! हा देश हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही. हा देश बहुधर्मीय राष्ट्र आहे; कारण येथे सर्व धर्मांचे लोक आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे जवाहरलाल नेहरू यांच्या २७ मे या दिवशी झालेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात केले.
संपादकीय भुमिका
|
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या !
हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !
संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आज आवश्यकता !