
नवी देहली – भारतीय सैन्यदल यापुढे शस्त्रास्त्र आणि दारूगोळा आयात करणार नाही. सैन्यदलाने पुढील आर्थिक वर्षापासून दारूगोळ्याची आयात पूर्णपणे बंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सैन्यदलाच्या आवश्यकतेनुसार शस्त्रास्त्रांचा पुरवठा आता देशांतर्गत उद्योगांकडून केला जाणार आहे; कारण देशांतर्गत उद्योगांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याची क्षमता वाढवली आहे.
भारतीय सैन्यदलाचे मेजर जनरल व्ही.के. शर्मा म्हणाले की, सैन्यदल सध्या वार्षिक ६ ते ८ सहस्र कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करत आहे. आता त्यांचा पुरवठा भारतीय स्रोतांकडून होईल. लवकरच भारतीय आस्थापने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही एक प्रमुख भूमिका बजावू शकतात, असा विश्वास मेजर जनरल शर्मा यांनी व्यक्त केला.
संपादकीय भूमिकायासाठी स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षे जाऊ लागली, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !