अमरावती – जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात २ महिला आणि १ बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
अमरावती येथे बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू !
नूतन लेख
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !
- पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !
- नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्याला अटक
- १ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !