
ॐ लभेत सिकतासु तैलमपि यत्नत: पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित: ।
कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
– नीतीशतक, श्लोक ५
अर्थ : वाळू पिळून प्रयत्नाने त्यातून तेलही काढता येऊ शकेल, तहानेने व्याकूळ झालेला मृगजळातील पाणी पिऊ शकेल, कदाचित् (वनात) भटकून सशाचे कान मिळू शकेल; परंतु हट्टी अन् मूर्ख माणसाच्या मनाचे समाधान कुणीही करू शकणार नाही.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय