मुंबई – भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सागरी सीमेत गेल्यामुळे पाकिस्तानने पकडलेल्या महाराष्ट्रातील मासेमारांच्या कुटुंबियांना दरमासाला ३०० रुपये आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुटुंब अर्थसाहाय्यासाठी पात्र आहे कि नाही ? यासाठी ग्रामपंचायत, तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला लागणार आहे. गुजरात शासनाकडून अशाप्रकारे अर्थसाहाय्य दिले जात आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य !
पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य !
नूतन लेख
- Maharashtra Declares Gomata As ‘RajyaMata’ : महाराष्ट्र शासनाची देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून मान्यता !
- धारावी (मुंबई) येथील मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथून तीर्थक्षेत्र योजनेला आरंभ !; अटल सेतूवरून एकाची आत्महत्या !
- मुंबईत बेस्ट बसला अचानक आग लागून बस जळून खाक !
- Promises In Saptapadam : सप्तपदींतील वचनांची जाणीव करून दिल्यावर दांपत्यांकडून घटस्फोटाचा निर्णय घेतला जात आहे मागे !
- Sanatan Sanstha Felicitated : गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन संस्थेचा सन्मान !