मुंबई – मुंबईतील जुहू समुद्रकिनारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली होती. त्यांतील एका मुलाला वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले; मात्र चौघे बेपत्ता झाले होते. त्यांतील दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, तर अन्य दोघांचा शोध चालू आहे. ही मुले १२ ते १५ वयोगटातील होती. समुद्रकिनार्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर आतमध्ये ही मुले गेली होती. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना किनार्यावर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही मुले वाकोला (सांताक्रूझ) परिसरातील होती.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > जुहू समुद्रकिनार्यावर बुडलेल्या ५ मुलांपैकी एक जण वाचला !
जुहू समुद्रकिनार्यावर बुडलेल्या ५ मुलांपैकी एक जण वाचला !
नूतन लेख
- परभणी येथे मुलीने आतंरजातीय विवाह करू नये, यासाठी पालकांकडून मुलीची हत्या
- मुलाचे निधन झाल्यामुळे मी धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकून घरातील देवघर बंद केले ! – अभिनेते शेखर सुमन
- Afghan Diplomat Arrested: सोन्याच्या तस्करी प्रकरणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकार्याला मुंबईत पकडले !
- दीड महिन्यात महाराष्ट्रात २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
- हुपरीतील धार्मिक स्थळाला देण्यात आलेल्या अवैध नळजोडणीच्या संदर्भात योग्य ती कृती करा ! – साहाय्यक आयुक्त, कोल्हापूर
- आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री