॥ श्रीकृष्णाय नम: ॥

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासामुळे भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा भार ईश्वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्य आपला आत्मा हा ज्ञानमय चैतन्यरूपी ईश्वराचाच अंश आहे हे जाणून आत्मबळाने आध्यात्मिक प्रगती करतो.
दोघेही ईश्वराच्या आधारावरच प्रगती करतात.
– अनंत आठवले. १९.०९.२०२२
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती