॥ श्रीकृष्णाय नम: ॥

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासामुळे भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा भार ईश्वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्य आपला आत्मा हा ज्ञानमय चैतन्यरूपी ईश्वराचाच अंश आहे हे जाणून आत्मबळाने आध्यात्मिक प्रगती करतो.
दोघेही ईश्वराच्या आधारावरच प्रगती करतात.
– अनंत आठवले. १९.०९.२०२२
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !
गुरुबोध
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व