
श्री गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने विचारले, ‘‘महाराज आम्हाला गीता कधी कळायची ?’’ श्री महाराज म्हणाले, ‘‘वाचून कळत नसेल, तर त्या पुस्तकावरचे चित्र लक्षात ठेव. अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातात धरले आहेत. आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे, हे कळले की, गीता कळली !’’ (साभार : सामाजिक माध्यम)
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
अंतरात्म्याच्या हितासाठी केवळ ग्रंथाध्ययन अपुरे !
Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडला !