
श्री गोंदवलेकर महाराजांना एका भक्ताने विचारले, ‘‘महाराज आम्हाला गीता कधी कळायची ?’’ श्री महाराज म्हणाले, ‘‘वाचून कळत नसेल, तर त्या पुस्तकावरचे चित्र लक्षात ठेव. अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातात धरले आहेत. आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे, हे कळले की, गीता कळली !’’ (साभार : सामाजिक माध्यम)
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती