
१. माझ्या मनात ‘आध्यात्मिक आणि देवकार्य’ यासाठी समर्पित होण्याची इच्छा झाली.
२. ‘येथेच खरे हिंदुत्व जागृत असलेला समाज आहे’, असे वाटले.
३. आश्रमात ईश्वरप्राप्ती होण्यासाठी पुष्कळ चांगले कार्य चालले आहे.’
– श्री. कालुराम चौधरी, कुंडई, गोवा. (२७.२.२०२२)
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !