हिंदु राष्ट्रात राजा धर्माचरणी असेल. त्यामुळे प्रजा धर्माचरणी असेल. गुन्हेगारांना धाक असेल, त्यामुळे ते गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील. गुन्हे घडलेच तर तत्परतेने गुन्हेगारांना योग्य शिक्षा होईल. आतंकवादाचे आणि गुन्हेगारीचे सावट संपेल. स्त्रिया सुरक्षितता अनुभवतील. प्रजा भयमुक्त असेल. वरील कारणांमुळे समाजातील रज-तम न्यून होईल. साधना करणार्यांसाठी पूरक सात्त्विक वातावरण असेल. अधिकाधिक सात्त्विक वातावरणात दीपावलीत देवतेचे चैतन्य अधिक ग्रहण करणे शक्य होईल. – संकलक
हिंदु राष्ट्रात खरे सण साजरे होतील !
नूतन लेख
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !
- धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम !
- दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट